राहाता
संकटाच्या काळातही शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार — राधाकृष्ण विखे पाटील
राहाता, वैभव ताजणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोणी दौऱ्या दरम्यान दिलेल्या मदतीच्या आश्वासनाची पूर्तता केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. Read more…
