साकूर पठाराची पाणी टंचाई संपवण्यासाठी उपसा सिंचन योजना निर्णायक — पालकमंत्री विखे पाटील

शेतकऱ्यांसाठी ‘नव्या आशेचा किरण’ ठरेल उपसा सिंचन प्रकल्प — आमदार अमोल खताळ आश्वी,वैभव ताजणे “साकूर पठारातील नागरिकांनी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली आहे. आता त्यातून मुक्तता देणे ही सरकारची जबाबदारी आहे. उपसा सिंचन योजना हा या भागासाठी कायमस्वरूपी उपाय ठरेल,” असा ठाम विश्वास जलसंपदा मंत्री व पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे Read more…

गावाचा विकास शाळेपासून सुरू होतो…” विखे पाटील

बालदिनानिमित्त आत्मीय संवाद : ग्रामीण मुलांची जिद्द, कुतूहल आणि प्रगतीचे सामर्थ्य उजळून आश्वी – वैभव ताजणे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचे योगदान अतिशय मोठे आहे. ग्रामीण मुलांना आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सुविधा आणि सर्वांगीण विकासाचे वातावरण मिळाले, तर त्यांची क्षमता अमर्याद आहे.”शासनाबरोबरच ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन प्रत्येक मुलाला त्याच्या Read more…