संगमनेर
साकूर पठाराची पाणी टंचाई संपवण्यासाठी उपसा सिंचन योजना निर्णायक — पालकमंत्री विखे पाटील
शेतकऱ्यांसाठी ‘नव्या आशेचा किरण’ ठरेल उपसा सिंचन प्रकल्प — आमदार अमोल खताळ आश्वी,वैभव ताजणे “साकूर पठारातील नागरिकांनी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली आहे. आता त्यातून मुक्तता देणे ही सरकारची जबाबदारी आहे. उपसा सिंचन योजना हा या भागासाठी कायमस्वरूपी उपाय ठरेल,” असा ठाम विश्वास जलसंपदा मंत्री व पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे Read more…

