आश्वी खुर्द पोस्ट ऑफिस विलीनीकरण? ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता

आश्वी खुर्द पोस्ट ऑफिसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह; विलीनीकरणाच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता आश्वी, संजय गायकवाड गेल्या ४२ वर्षांपासून परिसरातील हजारो नागरिकांचा आर्थिक कणा ठरलेले आश्वी खुर्द येथील पोस्ट ऑफिस बंद करून ते आश्वी बुद्रुक पोस्ट ऑफिसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली श्रीरामपूर पोस्ट कार्यालयाकडून सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संभाव्य निर्णयामुळे आश्वी Read more…

पिंप्री लौकी आजमपुर श्रध्दांस्थान श्री. क्षेत्र मोठेबाबाचा आजपासुन यात्रोत्सव.

आश्वी, संजय गायकवाड , संगमनेर तालुक्याच्या पुर्व भागातील पिंप्रीं लौकी अजामपुर व आश्वी खुर्द गावचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. क्षेत्र मोठेबाबाचा यात्रोत्सव आज गुरुवार पासुन सुरु होत असल्याची माहिती यात्रा कमेटीचे अध्यक्ष प्रा. कान्हु गिते यानीं दिली आहे. आश्वी खुर्द व पिंप्री गावाच्या सिमेवर शिबलापुर गुहा रस्त्या लगत उंच डोंगरावर मोठेबाबाचें Read more…

४४ वर्षांनंतरही नातं तसंच… ‘नो थॅंक्स, नो सॉरी’ची मैत्री काळावर मात करते अशोक गिते

४४ वर्षांनंतरही नातं तसंच… ‘नो थॅंक्स, नो सॉरी’ची मैत्री काळावर मात करते अशोक गिते आश्वी खुर्द येथे १९८१ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे भावनिक स्नेहसंमेलन; मैत्री म्हणजे व्यवहार नव्हे, तर ऋणानुबंध पुन्हा आधोरेखित आश्वी | वैभव ताजणे प्रत्येक नात्यात काही ना काही अपेक्षा असतात; पण मैत्री हे असे नाते आहे, जिथे कोणतीही Read more…

आई-वडील हेच मुलांचे पहिले गुरू — प्रमोद तोरणे

रयतच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमात मूल्य शिक्षण, कृतज्ञता व प्रामाणिक प्रयत्नांचा संदेश आश्वी, वैभव ताजणे “आई-वडील हे मुलांचे पहिले गुरू असतात. त्यांच्या निःस्वार्थ प्रेम, कष्ट आणि त्यागावरच मुलांचे भविष्य घडते,” असे मार्मिक प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अहिल्यानगरचे साहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या अश्वी इंग्लिश Read more…

खेळाशिवाय शिक्षण अपूर्ण — डॉ. सुस्मिता विखे पाटील

प्रवरा पब्लिक स्कूलचा ६० वा क्रीडा महोत्सव जल्लोषात लोणी, प्रतिनिधी “विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपुरते मर्यादित राहू नये. खेळ हे त्यांच्या व्यक्तिमत्त्व घडवणारे उत्तम माध्यम आहे. शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना, शिस्त आणि सकारात्मकता यांची शिदोरी खेळातून मिळते,” अशा शब्दांत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना खेळांचे Read more…

महाराष्ट्र जलसंपदा विभागाला “बेस्ट स्टेट 2024” राष्ट्रीय पुरस्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र जलसंपदा विभागाला “बेस्ट स्टेट कॅटेगरी 2024” पुरस्कार; मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वीकारला. राहाता – प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री गिरीश Read more…

एक वेळ रक्तदान, अनेकांचे प्राण वाचवू शकते : राजन शिंदे

डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारक्तदान शिबिर — १००० रक्तदात्यांचा महासंकल्प संगमनेर,वैभव ताजणे एक वेळ रक्तदान ,अनेकांचे प्राण वाचवू शकते. प्रत्येक रक्तदात्याने या महाउपक्रमात सहभागी होऊन समाजसेवेचा संकल्प पूर्ण करावा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे संपूर्ण जीवन मानवसेवेला अर्पण आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त समाजासाठी उपयुक्त ठरणारा उपक्रम राबवणे हीच Read more…

“जि.प. शाळांचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी संपूर्ण गावाची” अध्यक्ष विकास गायकवाड

🎓 आश्वी खुर्द जि.प. शाळा — माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा यशस्वी; भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास गायकवाड यांची ₹५१,००० देणगी ✨ आश्वी,वैभव ताजणे “जि.प. शाळांचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी संपूर्ण गावाची आहे. पालक आणि ग्रामस्थ एकत्र आल्याशिवाय हा लढा शक्य नाही,” असे स्पष्ट मत भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास गायकवाड यांनी व्यक्त केले. संगमनेर Read more…

साकूर पठाराची पाणी टंचाई संपवण्यासाठी उपसा सिंचन योजना निर्णायक — पालकमंत्री विखे पाटील

शेतकऱ्यांसाठी ‘नव्या आशेचा किरण’ ठरेल उपसा सिंचन प्रकल्प — आमदार अमोल खताळ आश्वी,वैभव ताजणे “साकूर पठारातील नागरिकांनी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली आहे. आता त्यातून मुक्तता देणे ही सरकारची जबाबदारी आहे. उपसा सिंचन योजना हा या भागासाठी कायमस्वरूपी उपाय ठरेल,” असा ठाम विश्वास जलसंपदा मंत्री व पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे Read more…

गावाचा विकास शाळेपासून सुरू होतो…” विखे पाटील

बालदिनानिमित्त आत्मीय संवाद : ग्रामीण मुलांची जिद्द, कुतूहल आणि प्रगतीचे सामर्थ्य उजळून आश्वी – वैभव ताजणे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचे योगदान अतिशय मोठे आहे. ग्रामीण मुलांना आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सुविधा आणि सर्वांगीण विकासाचे वातावरण मिळाले, तर त्यांची क्षमता अमर्याद आहे.”शासनाबरोबरच ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन प्रत्येक मुलाला त्याच्या Read more…